एपीएमसी मध्ये आपले स्वागत आहे.

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती, राजुरा

कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) ही काही अधिसूचित कृषी/बागपिक/पशुधन उत्पादनांच्या व्यापारासंदर्भात राज्य सरकारने स्थापन केलेली एक वैधानिक बाजार समिती आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १५ जानेवारी १९७७ रोजी महाराष्ट्र कृषी उत्पन्न विपणन (नियमन आणि विकास) कायदा, १९६३ च्या तरतुदींनुसार करण्यात आली आहे. ही अधिनियमाच्या कलम १२ अंतर्गत एक संस्था आहे. एपीएमसीच्या स्थापनेची मुख्य उद्दिष्टे म्हणजे - कृषी उत्पादनांसाठी आधुनिक बाजार यार्ड विकसित करणे, कृषी उत्पादनांच्या विपणनाचे नियमन करणे, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळण्यास मदत करणे, व्यापाराच्या सुव्यवस्थित विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, बाजारपेठांची देखभाल आणि व्यवस्थापन करणे आणि बाजार क्षेत्रातील बाजारपेठांच्या वापरासाठी अटी निश्चित करणे. कृषी आणि इतर काही उत्पादनांच्या विपणनाचे नियमन करणे, बाजारपेठांची स्थापना करणे आणि अशा आनुषंगिक हेतूंसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

विकास माधव देवाडकर

सभापती

XX XXXXX XXXX

उप सभापती

मंगला जनार्धन मेश्राम

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

शेतकरी
1000
कमिशन एजेंट
26
तोलणार
500
व्यापारी
88
विभाग
5
वाहतूकदार
1000

महत्वाच्या लिंक्स